Monday, August 28, 2023

तेथे कर माझे जुळती _देशपांडे डॉक्टरांना आदरांजली

परवा देशपांडे डॉक्टरांना देवाज्ञा झाल्याची बातमी वाचली आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या. देशपांडे डॉक्टर श्री वर्धन येथे पहिल्यांदा रहायला आले, तेव्हा ते प्रभू आळीच्या नाक्यावर रहात असत. त्या ठिकाणी ते आणि एक कस्टम अधिकारी (नाव आठवत नाही) त्यांच्यासोबत रूम घेऊन राहत असत. त्यांच्या पलीकडे रघुवीर लॉज हे कुलकर्णी यांचे लॉज होते. त्या लॉज चे मालक श्री कुलकर्णी एकदा आमच्याकडे आले आणि त्यांनी आईला देशपांडे डॉक्टरांकडे पोळ्या करून द्याल का, असे विचारले होते. माझी आई तेव्हा काही घरी  पोळ्या करून द्यायला जात असे. कुलकर्णी यांच्या सांगण्यावरून आईने देशपांडे डॉक्टर यांच्याकडे पोळ्या करून द्यायला सुरुवात केली. हा आमचा देशपांडे  डॉक्टरांचा पहिला परिचय.

तेव्हा आजारी पडल्यावर लगेचच डॉक्टर कडे जायची प्रथा नव्हती. आधी घरगुती उपचार, त्यानंतर आमच्याच पाखाडीत असलेल्या वैद्यबुवांकडे काही काढा गोळ्या घ्यायला जायचे, तिथे जर फरक पडला नाही तर डॉक्टर वगैरेची गोष्ट केली जायची.  माझ्या लहानपणी आम्ही फारसे डॉक्टरकडे गल्याचे मला आठवत नाही.

परंतु जेव्हा डॉक्टरांकडे जायची वेळ येईल तेव्हा आधी सरकारी दवाखाना हीच प्राथमिकता असायची. सुरुवातीला देशपांडे डॉक्टर सरकारी दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करीत असत. त्यावेळेला बंधू केमनाईक यांचे वडील आप्पा केमनाईक तिथे जखमा बांधणे वगैरे काम करीत असत. चाफेकर  कंपाऊंडर म्हणून काम करीत असत, पुढे त्यांनी  RMP डॉक्टर  म्हणून प्रॅक्टिस सुरू केली होती. त्यानंतर देशपांडे डॉक्टरांनी सरकारी दवाखान्यातली नोकरी सोडून आपला खाजगी दवाखाना सुरू केला.

सरकारी डॉक्टरची नोकरी सोडण्याचे त्यांचे एकमेव कारण होते, सरकारी दवाखान्यात पोस्टमार्टम करणे आणि त्यानंतर कोर्टामध्ये साक्षी देण्यासाठी चकरा मारणे. यामध्ये डॉक्टरांचा वेळ निष्कारण वाया जातो, त्या मुदतीत अनेक रुग्णांना बरे करता येईल, उपचार देता येईल असे त्यांचे मत होते.

देशपांडे डॉक्टर यांनी आपला दवाखाना लायब्ररीच्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये अनेक वर्ष चालवला. सुरुवातीच्या काळात त्यांची फी अगदी एक रुपयापासून असेल. त्या काळात इतर सर्व ठिकाणचे डॉक्टर आठ रुपयांपासून वीस रुपयापर्यंत फी घ्यायचे. परंतु देशपांडे डॉक्टरांनी कधीही आणि कितीही महागाई वाढली तरी आपल्या तपासणी फीची रक्कम अगदी कमीत कमी ठेवली. त्या काळामध्ये इंजेक्शन हा प्रकार नवीन होता आणि लोकांचा समज जो डॉक्टर इंजेक्शन देतो तो मोठा, असा होता. त्यामुळे त्याचा गुण पटकन येतो असा होता. परंतु देशपांडे डॉक्टरांनी कधीही आवश्यकता नसेल, तर इंजेक्शन दिले नाही. डॉक्टर इंजेक्शन द्या असे पेशंट त्यांना सांगायचे, परंतु त्यावर त्यांचे उत्तर ठरलेले असायचे, डॉक्टर मी आहे की तू आहेस? त्याचबरोबर त्यांनी कधीही अनावश्यक औषधे बाजारातून घेण्याकरता लिहून दिली नाही. ते लिहीत असलेले प्रिस्क्रीप्शन अगदी छापील अक्षर वाटावे अशा पद्धतीने  लिहिलेले असायचे. अगदी इंग्रजीचे सुरुवातीचे धडे येणारा मुलगा सुद्धा ते वाचू शकत असे. सर्वसामान्यपणे डॉक्टरांचे अक्षर फक्त केमिस्ट  किंवा त्यांचा कंपाऊंडरच वाचू शकतो, असे अनेक साहित्यिकांनी सुद्धा लिहून ठेवले आहे. परंतु देशपांडे डॉक्टर त्या गोष्टीला अतिशय दुर्मिळ असणारे अपवाद होते.

माझ्या आईला दम्याचा त्रास होता तेव्हा तिला तपासण्या करता बऱ्याच वेळा मी तिच्याबरोबर जात असे. अपवादात्मक प्रसंगी देशपांडे डॉक्टर घरी देखील आलेले आहेत. परंतु देशपांडे डॉक्टर घरी व्हिजिटला फारसे जायचे नाहीत.

देशपांडे डॉक्टरांनी श्रीवर्धन मध्ये जवळपास 40 वर्षे तरी आपली सेवा श्रीवर्धनकरांना  दिली. त्या काळामध्ये त्यांनी कधीही स्वतःचे घर घेतले नाही, ते भाड्याने राहायचे. एवढेच नाही तर त्यांच्या पत्नी शिवणकाम वगैरे करायच्या. मी पाहिलेल्या कुठल्याही डॉक्टरांचे रहाणीमान इतके सर्वसामान्य लोकांसारखे नव्हते. एखाद दुसरा अपवाद असेल त्यांच्याकडे सुरुवातीला स्कूटर होती. नंतर त्यांनी ती बंद करून सायकल वापरायला सुरुवात केली. त्यानंतर ते चालतच सगळीकडे जात असत.  गाडी घोड्याशिवाय डॉक्टर ही संकल्पना त्यावेळी फारशी कोणाला माहित नव्हती.

माझ्या आईच्या आजारपणाची गोष्ट आहे, तिला दमा तर होताच, त्याशिवाय इतरही काही आजार होते. एकदा ती खूप आजारी पडली तेव्हा देशपांडे डॉक्टरांचे औषध चालू होते. परंतु इतर लोकांच्या सूचनांचा पाऊस पडत राहिल्यामुळे, तिचे मन बदलले आणि आम्ही डॉक्टर बदलायचे ठरवले.  आम्ही तिला माझ्या बहिणीकडे नाशिकला घेऊन गेलो.  तिथे आम्ही परदेशातून शिकून आलेले डॉक्टर होते, त्यांच्याकडे तिला घेऊन गेलो. आणि सांगायची विशेष गोष्ट   अशी की, त्यांनी ज्या गोळ्या लिहून दिल्या तंतोतंत तशाच आणि त्याच गोळ्या देशपांडे डॉक्टरांनी लिहून दिल्या होत्या.

मी नोकरीत असताना त्यावेळी सहज रजा मिळत नसे, म्हणून वैद्यकीय दाखला देऊन रजेवर जायची पद्धत होती.  या काळात अनेक डॉक्टर असे फिट आणि अनफिट दाखले देत असत. परंतु देशपांडे डॉक्टरांनी असा खोटा दाखला कधीही दिला नाही. मात्र खरोखरच आजारी असेल तर ते स्वतःहून असा दाखला द्यायचे आणि रजा घ्यायला सांगायचे.

श्रीवर्धन मध्ये जेव्हा ग्राहक पंचायतीची वितरण व्यवस्था सुरू झाली, त्यावेळी देशपांडे डॉक्टर वितरणाच्या कामात देखील सहभागी व्हायचे. श्रीवर्धनकरांच्या दृष्टीने ते देवच होते. त्यांच्या ऋणातून अंशतः उतराई व्हावे म्हणून, श्रीवर्धन मधील सर्व नागरिकांनी मिळून त्यांचा नागरी सत्कार केला होता. त्यावेळी सर्व समाजातील असंख्य नागरिक उपस्थित होते. असे दुर्मिळ व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड निघून गेले आणि त्यांच्या आठवणी मात्र शिल्लक राहिल्या! ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो ही प्रार्थना!!💐💐💐

# अनिल वाकणकर, बडोदा. #

रेंदाळचा बाळू पुजारी

 " सत्तावीस महीने आईच्या पोटात राहिल्यानंतर जन्म झालेला रेंदाळचा बाळू पुजारी.." 🙏🏻

 

                (भाग १)


     रेंदाळ गावचे धनगर समाजातील विठू पुजारी व त्याची पत्नी मायव्वा हे एक सांसारिक सुखी दाम्पत्य होते. विठू पुजारी याचे कुटूंब एकत्र पध्दतीचे होते. त्याला एक भाऊही होता. दोन्ही भावांपैकी एकजण घरची शेती करीत असे व दुसरा शंभर-सव्वाशे बकऱ्यांचा कळप सांभाळीत असे. एकंदरीत हे खाऊन पिऊन सुखी असणारे कुटुंब होते. परंतु या सुखी कुटूंबाला निसंतानतेच्या शापाने ग्रासले होते. त्यामुळे या कुटुंबात लहान मूल खेळताना दिसत नव्हते.


   असेच बरेच दिवस गेल्यानंतर एकदाची आनंदाची बातमी पुजारी कुटुंबातून आली. विठूची पत्नी मायव्वा ही गरोदर होती. यामुळे पुजारी कुटुंबीय खूप आनंदी होते. परंतु कोणाची तरी दृष्ट लागली आणि हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. मायव्वाला गरोदर होऊन साडेनऊ महीने झाले तरी तीची प्रसूत होण्याची लक्षणे काही दिसून येत नव्हती. वैद्याच्या सल्ल्यानुसार इ.स. १९२६ सालातील जुलै महिन्याच्या १० ते १५ तारखेदरम्यान मायव्वाचे बाळंतपण व्हायला हवे होते. परंतु तसे काही झाले नाही आणि पुजारी कुटुंबियांसाठी ही एक काळजीची बाब बनली होती. सर्वसाधारणपणे नऊ - साडेनऊ महिन्यात कोणत्याही स्त्रीची प्रसुती होते, परंतु मायव्वाच्या बाबतीत सर्व विचित्रच घडत होते. गरोदरपणात अमावस्या व पौर्णिमेच्या वेळी मायाव्वाचे पोट भलतेच मोठे होई व इतर दिवशी ते सर्वसाधारण राही. पुजारी कुटुंबियांनी अनेक डाॅक्टर, वैद्य यांचे उपचार केले, देवर्षी व मांत्रिकांचेही मार्ग अवलंबले, परंतु मायाव्वाची प्रसुती काही झाली नाही. त्यामुळे पुजारी कुटुंबातील सर्वजण अतिशय चिंताग्रस्त झाले होते. 


   रेंदाळ गावातच पुजारी कुटुंबियाचा कोणी एक नातेवाईक राहत होता. तो देवावतारी बाळूमामांविषयी सर्व काही जाणत होता. त्याला पुजारी कुटुंबियांवर ओढवलेल्या संकटाविषयी माहीती होती. सहज म्हणून त्याने विठू पुजारीला मामांविषयी सांगितले. तो विठू पुजारीला पुढे म्हणाला, " आक्कोळचे धनगर संत बाळूमामाच आता काहीतरी उपाय करतील. त्यांच्या कृपेने मायाव्वाची सुटका होईल बघ. त्यासाठी आपण आदमापुर मुक्कामी त्यांना भेटाया जाऊया." हे त्याचे म्हणणे पुजारी कुटुंबातील सर्वांना पटले. 


    सर्वानुमते मामांकडे जाण्याचा दिवस निश्चित झाला. त्याप्रमाणे विठू पुजारी, त्याचे नातेवाईक व इतर मंडळी रेंदाळहून आदमापुरला मामांच्या दर्शनास निघाले. ते आदमापुरात मामांपाशी आले व सर्व हकिकत त्यांनी मामांना सांगितली. मामा त्या सर्वांना म्हणाले, " मायाव्वाची प्रसुती होईल, पण प्रसुती होईपर्यंत तुम्ही माझ्या बकऱ्याच्या तळावर सेवेत राहिलं पाहिजे." विठू पुजारी आणि सोबतच्या माणसांनी मामांचे म्हणणे एकदम मान्य केले. आपल्या गावास जाऊन तेथील शेती, बकरी व देण्याघेण्याचे व्यवहार यांची पूर्ण व्यवस्था लावण्यासाठी आठ दिवसाची सवड मात्र त्यांनी मामांकडून मागून घेतली. त्याबरोबरच गावाकडील व्यवस्था लावण्यासाठी ते सर्वजण रेंदाळला गेले.


    गावात घरी गेल्यानंतर मामांनी सांगितलेला मार्ग विठू पुजारीने त्याच्या भावाला सांगितला.  विठूच्या भावानेही मामांचा मार्ग अवलंबण्यास तात्काळ होकार दिला. तो विठूला म्हणाला, " दादा ! आईप्रमाणे आमच्यावर माया असणाऱ्या वहिनीच्या जीवापेक्षा हा प्रपंच काय मोठा आहे ? आपण सगळेजण मामांच्या जवळ राहायला जाऊया. तोपर्यंत आपली बकरी पाहूण्यांकडे  सांभाळण्यास ठेऊ आणि शेत दुसर्‍या कोण्या शेतकर्‍याला वाट्याने कसायला देऊ. तसंच आई - वडिलांना पोटापाण्याची व्यवस्था करून ईथंच ठेवू. आपण दोघेजण मात्र सहकुटुंब बाळूमामांकडं सेवेला जाऊ. शेवटी काहीतरी चांगलंच होईल बघ."

चंद्रशेखर आज़ाद की माताश्री

 “ अरे बुढिया तू यहाँ न आया कर , तेरा बेटा तो चोर-डाकू था . इसलिए गोरों ने उसे मार दिया“ 

जंगल में लकड़ी बिन रही एक मैली सी धोती में लिपटी बुजुर्ग महिला से वहां खड़ें भील ने हंसते हुए कहा ...


“ नही चंदू ने आजादी के लिए कुर्बानी दी हैं “ 

बुजुर्ग औरत ने गर्व से कहा .उस बुजुर्ग औरत का नाम जगरानी देवी था और इन्होने पांच बेटों को जन्म दिया था , जिसमे आखरी बेटा कुछ दिन पहले ही शहीद हुआ था ...


उस बेटे को ये माँ प्यार से चंदू कहती थी और दुनियां उसे "आजाद " चंद्रशेखर आजाद तिवारी के नाम से जानती है ...!


हिंदुस्तान आजाद हो चुका था , आजाद के मित्र सदाशिव राव एक दिन आजाद के माँ-पिता जी की खोज करतें हुए उनके गाँव पहुंचे ...


आजादी तो मिल गयी थी लेकिन बहुत कुछ खत्म हो चुका था ...


चंद्रशेखर आज़ाद की शहादत के कुछ वर्षों बाद उनके पिता जी की भी मृत्यु हो गयी थी ...


आज़ाद के भाई की मृत्यु भी इससे पहले ही हो चुकी थी . अत्यंत निर्धनावस्था में हुई उनके पिता की मृत्यु के पश्चात आज़ाद की निर्धन निराश्रित वृद्ध माताश्री उस वृद्धावस्था में भी किसी के आगे हाथ फ़ैलाने के बजाय जंगलों में जाकर लकड़ी और गोबर बीनकर लाती थी तथा कंडे और लकड़ी बेचकर अपना पेट पालती रहीं ...


लेकिन वृद्ध होने के कारण इतना काम नहीं कर पाती थीं कि भरपेट भोजन का प्रबंध कर सकें . 

कभी ज्वार कभी बाज़रा खरीद कर उसका घोल बनाकर पीती थीं क्योंकि दाल चावल गेंहू और उसे पकाने का ईंधन खरीदने लायक धन कमाने की शारीरिक सामर्थ्य उनमे शेष ही नहीं थी ...


शर्मनाक बात तो यह कि उनकी यह स्थिति देश को आज़ादी मिलने के 2 वर्ष बाद (1949 ) तक जारी रही ...


चंद्रशेखर आज़ाद जी को दिए गए अपने एक वचन का वास्ता देकर सदाशिव जी उन्हें अपने साथ अपने घर झाँसी लेकर आये थे, क्योंकि उनकी स्वयं की स्थिति अत्यंत जर्जर होने के कारण उनका घर बहुत छोटा था अतः उन्होंने आज़ाद के ही एक अन्य मित्र भगवान दास माहौर के घर पर आज़ाद की माताश्री के रहने का प्रबंध किया था और उनके अंतिम क्षणों तक उनकी सेवा की ...


मार्च 1951 में जब आजाद की माँ जगरानी देवी का झांसी में निधन हुआ तब सदाशिव जी ने उनका सम्मान अपनी माँ के समान करते हुए उनका अंतिम संस्कार स्वयं अपने हाथों से ही किया था ...


आज़ाद की माताश्री के देहांत के पश्चात झाँसी की जनता ने उनकी स्मृति में उनके नाम से एक सार्वजनिक स्थान पर पीठ का निर्माण किया . प्रदेश की तत्कालीन सरकार ने इस निर्माण को झाँसी की जनता द्वारा किया हुआ अवैध और गैरकानूनी कार्य घोषित कर दिया ...


किन्तु झाँसी के नागरिकों ने तत्कालीन सरकार के उस शासनादेश को महत्व न देते हुए चंद्रशेखर आज़ाद की माताश्री की मूर्ति स्थापित करने का फैसला कर लिया ...


मूर्ति बनाने का कार्य चंद्रशेखर आजाद के ख़ास सहयोगी कुशल शिल्पकार रूद्र नारायण सिंह जी को सौपा गया ...


उन्होंने फोटो को देखकर आज़ाद की माताश्री के चेहरे की प्रतिमा तैयार कर दी ...


जब केंद्र की सरकार और उत्तर प्रदेश की सरकारों को यह पता चला कि आजाद की माँ की मूर्ति तैयार की जा चुकी है और सदाशिव राव, रूपनारायण, भगवान् दास माहौर समेत कई क्रांतिकारी झांसी की जनता के सहयोग से मूर्ति को स्थापित करने जा रहे हैं तो इन दोनों सरकारों ने अमर बलिदानी शहीद पंडित चंद्रशेखर आज़ाद की माताश्री की मूर्ति स्थापना को देश, समाज और झाँसी की कानून व्यवस्था के लिए खतरा घोषित कर उनकी मूर्ति स्थापना के कार्यक्रम को प्रतिबंधित कर पूरे झाँसी शहर में कर्फ्यू लगा दिया ...


चप्पे चप्पे पर पुलिस तैनात कर दी गई ताकि अमर बलिदानी चंद्रशेखर आज़ाद की माताश्री की मूर्ति की स्थापना न की जा सके ...!


जनता और क्रन्तिकारी आजाद की माता की प्रतिमा लगाने के लिए निकल पड़े ...

 

अपने आदेश की झाँसी की सडकों पर बुरी तरह उड़ती धज्जियों से तिलमिलाई तत्कालीन सरकारों ने पुलिस को गोली मार देने का आदेश दे डाला ...


आज़ाद की माताश्री की प्रतिमा को अपने सिर पर रखकर पीठ की तरफ बढ़ रहे सदाशिव को जनता ने चारों तरफ से अपने घेरे में ले लिया ... 


जुलूस पर पुलिस ने लाठी चार्ज कर दिया ...


सैकड़ों लोग घायल हुए, दर्जनों लोग जीवन भर के लिए अपंग हुए और कुछ लोग की मौत भी हुईं . (मौत की आधिकारिक पुष्टि कभी नही की गयी)... 


इस घटना के कारण चंद्रशेखर आज़ाद की माताश्री की मूर्ति स्थापित नहीं हो सकी ll

विवेकानंद शिला स्मारक के शिल्पी एकनाथ रानडे

 विवेकानंद शिला स्मारक के शिल्पी एकनाथ रानडे "22 अगस्त/पुण्यतिथि" #हरदिनपावन 


एकनाथ रानडे का जन्म 19 नवम्बर, 1914 को ग्राम टिलटिला (जिला अमरावती, महाराष्ट्र) में हुआ था। पढ़ने के लिए वे अपने बड़े भाई के पास नागपुर आ गये। वहीं उनका सम्पर्क डा. हेडगेवार से हुआ। वे बचपन से ही बहुत प्रतिभावान एवं शरारती थे। कई बार शरारतों के कारण उन्हें शाखा से निकाला गया; पर वे फिर जिदपूर्वक शाखा में शामिल हो जाते थे। इस स्वभाव के कारण वे जिस काम में हाथ डालते, उसे पूरा करके ही दम लेते थे।


मैट्रिक की परीक्षा उत्तीर्ण कर उन्होंने संघ के संस्थापक डा.हेडगेवार के पास जाकर प्रचारक बनने की इच्छा व्यक्त की; पर डा. जी ने उन्हें और पढ़ने को कहा। अतः1936 में स्नातक बनकर वे प्रचारक बने। प्रारम्भ में उन्हें नागपुर के आसपास का और 1938 में महाकौशल का कार्य सौंपा गया। 1945 में वे पूरे मध्य प्रदेश के प्रान्त प्रचारक बने।


1948 में गान्धी हत्या का झूठा आरोप लगाकर संघ पर प्रतिबन्ध लगा दिया गया। संघ के सभी प्रमुख अधिकारी पकड़े गये। ऐसे में देशव्यापी सत्याग्रह की जिम्मेदारी एकनाथ जी को दी गयी। उन्होंने भूमिगत रहकर पूरे देश में प्रवास किया, जिससे 80,000 स्वयंसेवकों ने उस दौरान सत्याग्रह किया। एकनाथ जी ने संघ और शासन के बीच वार्ता के लिए मौलिचन्द्र शर्मा तथा द्वारका प्रसाद मिश्र जैसे प्रभावशाली लोगों को तैयार किया। इससे सरकार को सच्चाई समझ में आयी और प्रतिबन्ध हटा लिया गया।


इसके बाद वे एक साल दिल्ली रहे। 1950 में उन्हें पूर्वोत्तर भारत का काम दिया गया। 1953 से 56 तक वे संघ के अखिल भारतीय प्रचार प्रमुख और 1956 से 62 तक सरकार्यवाह रहे। इस काल में उन्होंने संघ कार्य तथा स्वयंसेवकों द्वारा स॰चालित विविध संगठनों को सुव्यवस्था प्रदान की। प्रतिबन्ध काल में संघ पर बहुत कर्ज चढ़ गया था। एकनाथ जी ने श्री गुरुजी की 51वीं वर्षगाँठ पर श्रद्धानिधि संकलन कर उस संकट से संघ को उबारा।


1962 में वे अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख बने। 1963 में स्वामी विवेकानन्द की जन्म शताब्दी मनायी गयी। इसी समय कन्याकुमारी में जिस शिला पर बैठकर स्वामी जी ने ध्यान किया था, वहाँ स्मारक बनाने का निर्णय कर श्री एकनाथ जी को यह कार्य सौंपा गया। दक्षिण में ईसाइयों का काम बहुत बढ़ रहा था। उन्होंने तथा राज्य और केन्द्र सरकार ने इस कार्य में बहुत रोड़े अटकाये; पर एकनाथ जी ने हर समस्या का धैर्यपूर्वक समाधान निकाला। 


इसके स्मारक के लिए बहुत धन चाहिए था। विवेकानन्द युवाओं के आदर्श हैं, इस आधार पर एकनाथ जी ने जो योजना बनायी, उससे देश भर के विद्यालयों, छात्रों, राज्य सरकारों, स्थानीय निकायों और धनपतियों ने इसके लिए पैसा दिया। इस प्रकार सबके सहयोग से बने स्मारक का उद्घाटन 1970 में उन्होंने राष्ट्रपति श्री वराहगिरि वेंकटगिरि से कराया । 


1972 में उन्होंने विवेकानन्द केन्द्र की गतिविधियों को सेवा की ओर मोड़ा। युवक एवं युवतियों को प्रशिक्षण देकर देश के वनवासी अ॰चलों में भेजा गया। यह कार्य आज भी जारी है। केन्द्र से अनेक पुस्तकों तथा पत्र पत्रिकाओं का प्रकाशन भी हुआ। 


इस सारी दौड़धूप से उनका शरीर जर्जर हो गया। 22 अगस्त 1982 को मद्रास में भारी हृदयाघात से उनका देहान्त हो गया। कन्याकुमारी में बना स्मारक स्वामी विवेकानन्द के साथ श्री एकनाथ रानडे की कीर्त्ति का भी सदा गान करता रहेगा।

ISRO टेसी थोमसना " मिसाईल वुमन "

 दिसायला काकूबाई वाटत असल्या तरी त्या कुणी सामान्य गृहिणी किंवा निवडणुकीला उभ्या राहिलेल्या कोणी उमेदवारही नाहीत. अफाट आणि अचाट कर्तुत्व असलेल्या ह्या महिलेचे नाव आहे टेसी थॊमस, एक असे नाव जे तुम्ही कधीच ऐकले नसणार. कदाचित पुढेही कधी ऐकणार नाहीत. कारण मिडिया अशा लोकांना कधीच प्रसिद्धी देत नाही. त्यासाठी आपले क्रिकेटपटू आणि सिनेस्टार त्यांच्या दिमतीला आहेतच.


🌹 डॉक्टर अब्दुल जे कलामना आपण " मिसाईलमन " म्हणून ओळखतो. तर आपल्या देशातील हजारो शास्त्रज्ञ टेसी थोमसना " मिसाईल वुमन " म्हणून ओळखतात. टेसी थोमस " भारतीय अंतराळ संशोधन संस्थे " ( इस्रो ) च्या अधिपत्याखालील डिफेन्स रिसर्च अंड डेवलपमेंट ऑर्गनायाजेशनमद्धे त्या कार्यरत आहेत आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या बळावर तब्बल दोन हजार शास्त्रज्ञांच्या प्रमुखपदी असलेल्या त्या देशातील एक महान शास्त्रज्ञ, ज्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षात देशाने " अग्नी " क्षेपणास्त्राचा पल्ला चार हजार ते पाच हजार किलोमीटर गाठून देशाच्या शत्रूंच्या हृदयात धडकी भरवली आणि देश अधिक सुरक्षित करण्यात मोलाचा वाटा उचलला. टेसी थोमस यांच्या त्या अफाट कर्तुत्वाला माझा त्रिवार सलाम !


🌹 केरळमधे एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या टेसीचे नाव टेसी पडले ते मदर तेरेसाना आदर्श मानणाऱ्या तिच्या आई वडिलांमुळे. लहानपणापासूनच जवळून अवकाशात झेप घेणाऱ्या क्षेपणास्त्राना, उपग्रहांना पाहून तिला त्या क्षेत्राविषयी कुतूहलमिश्रित ओढ लागून राहिली होती. अभ्यासात हुशार असल्यामुळे आयपीएस अधिकारी व्हायचं तिचं स्वप्न होतं. पण ती वळली अंतराळ संशोधन संस्थेकडे. पुण्यामधे राहून तिने एम.टेकची पदवी घेतली. तिच्यातील अफाट बुद्धिमत्ता हेरून डॉक्टर अब्दुल जे. कलाम यांनी तीचा समावेश अग्नी क्षेपणास्त्र प्रोजेक्टमधे केला. आणि स्वतःच्या अफाट बुद्धीमत्तेच्या बळावर त्या तडक अग्नी क्षेपणास्त्र ५ च्या प्रोजेक्ट डायरेक्टर पदावर जाउन पोहोचल्या.तेव्हा त्यांनी एक इतिहासच घडवला. तेव्हापासून त्यांची ओळख " अग्निपुत्री " म्हणूनही झाली.


आज ४९ वर्षे वय असलेल्या ट्रेसी थोमस एक आदर्श गृहिणीही आहेत. करिअर आणि संसार अशी कसरत त्यानाही रोजच करावी लागते. २४ तासामधे कोणत्याही क्षणी कामावर हजार राहावे लागत असूनही आपल्या हाताने बनविलेला स्वयंपाक कुटुंबातील सदस्यांना देण्यातील आनंद त्या भरभरून घेत असतात. देश अधिक सुरक्षित करण्यासाठी अधिकाधिक लांब पल्याची क्षेपणास्त्रे विकसित करण्याच्या नवनवीन कल्पना राबविताना त्यांना आपण हे सारे जागतिक शांततेसाठीच करतोय ह्याचे चांगलेच भान असते. दुर्दैवाने आपल्या देशाने त्यांना कधी पद्मश्री, पद्मभूषण किताबाने सन्मानित केले नाही हे आपल्या देशाचे दुर्दैव. कदाचित त्यासाठी सैफ आली खान नावाचा तद्दन भिकार अभिनेता अधिक लायक ठरत असावा.


🌹 मित्रानो, टेसी थोमस यांची कहाणी देशातील करोडो स्त्रियांना प्रेरणा देणारी ठरावी. आणि आजही महिलांना " पानी कम " समजणाऱ्या फेसबुकवरील असंख्य महाभागांना एक सणसणीत चपराक ठरावी ज्यांनी मला अनेक वेळा नाउमेद करून माझे पाय खाली खेचायचा प्रयत्न केला. आज इस्रोमद्धे तब्बल बाराशे महिला शास्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. देशातील करोडो महिलांची मान गर्वाने उंचावणारी त्यांची ती अफाट कामगिरी येत्या काळात महिलांना प्रत्येक क्षेत्रात उंच भरारी घ्यायला प्रेरित करेल याविषयी माझ्या मनात शंकाच नाही.


प्रेरणादायी अशी मला आलेली पोस्ट.!!

इस्रोचा तो प्रवास

 चांद्रयान मोहिमेनतर सारा देश शांतपणे समाधानाने झोपणार आहे. मुलीच्या लग्नात तिची पाठवणी केल्यावर दिवसभराच्या शिणवट्यातून  थकलेला बाप जसा  कृतार्थ भावनेतून झोपतो किंवा इंडिया - पाकिस्तानच्या सामन्यात त्यांना हरवल्यावर जल्लोष करून भागलेले जीव जसे निवांत पहुडतात तशी झोप आज लागणार आहे..


का? का वाटत असावं असं.? अब्जाधीश व्यावसायिकांपासून खेड्यापाड्यात राहणाऱ्या एखाद्या म्हाताऱ्याला सुद्धा चांद्रयान ३ च लँडिंग बघावस वाटलं अस काय होत त्यात.??

ऑर्बिटर, रोव्हर, लँडर ह्यातला फरक पण न कळणारे ह्या यशासाठी देव पाण्यात घालून बसले होते..!! का.?


कारण स्वातंत्र्य मिळाल्याच्या दिवसापासून ह्या देशाने केवळ आणि केवळ संघर्ष पाहिला आहे. स्वातंत्र्य मिळालं त्या आधी इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये विन्स्टन चर्चिल म्हणाला होता की "ह्या अर्धशिक्षित, गरीब..लोकांना स्वातंत्र्य दिले तर काही वर्षातच अराजक निर्माण होईल आणि हा देश गुंड मवाल्यांच्या ताब्यात जाऊन साऱ्यांची दुर्दशा होईल." 


चर्चिल चुकीचा नव्हता..! फुटीरतावादी संस्थांनांचे  विलीनीकरण,  सर्वांना एका धाग्यात बांधू शकेल अशा संविधानाची निर्मिती, फाळणीतल्या विस्थापितांचे पुनर्वसन, भाषावार प्रांतरचना....ह्या एकेका प्रश्नाची व्याप्ती इतकी होती की देशाच्या पहिल्या काही पिढ्या त्यातच खर्ची पडल्या


फाळणीमुळे सुपीक प्रदेश पाकिस्तानात गेला होता, तर दुसऱ्या महायुध्दात जनता इतकी भरडली गेली होती की सगळी अर्थव्यवस्थाच जेरीस आली होती. त्यात अमेरिका - रशियाच्या शीतयुद्धात कोण्या एकाची बाजू घेतली असती तर स्वावलंबी राष्ट्र बनण्याच्या स्वप्नांना तिथेच सुरुंग लागून देश महासत्तांचे हातचे बाहुले झाला असता त्यामुळे देशाने अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला.


तेव्हा संपूर्ण जगासाठी भारत एक चेष्टेचा विषय होता. 

१९६२ च्या दुष्काळात अमेरिकेकडे गहू मागितला तर जनावरांना खायला घातला जाईल असा नित्कृष्ट दर्जाचा गहू त्यांनी पाठवून भुकेल्या भारतीयांची चेष्टा केली होती. 

चीनसोबत झालेल्या युद्धात पुरेशा शस्त्र - साधनाअभावी कडाक्याच्या थंडीत भारतीय सैन्य धारातीर्थी पडल होत. अवकाश मोहीम काढायची तरी रशियाची मदत घ्यावी लागे. कित्येक वर्षे ऑलिंपिकमध्ये पदकांचा दुष्काळ होता. मुठभर ७ - ८ देश जो क्रिकेटचा खेळ खेळतात त्यात विश्वविजेते म्हणवून घेताना आपल्यालाच कुठेतरी पटत नव्हत. कारगिलच्या युद्धात बोफोर्स तोफा ३ - ३ दिवस खोळंबून होत्या कारण देशाची स्वत:ची GPS सिस्टीम नव्हती आणि जी होती ती अमेरिकेच्या नियंत्रणाखाली...!!!


पण ह्या देशाच्या मातीत एक गुण आहे. कित्येक संकटे आली तरी पुन्हा शून्यातून उभ रहायचं.  देश लढत राहिला. 

ज्या देशात एखाद्या राज्याला त्याच्या शेजारच्या राज्याची भाषा समजत नाही त्या देशात दोघांना एकत्र ठेवणार एक आदर्श संविधान लिहिलं गेलं.  जिथे गहू मागायची वेळ आली होती तिथे हरित क्रांती होऊन देश गहू निर्यात करू लागला. शेजारच शत्रूराष्ट्र आम्हाला कमकुवत समजत असताना त्याला ९०००० सैन्यासह शरणागती पत्करायला लावली. 

पाश्चिमात्य देशांनी सुपर कॉम्प्युटर द्यायला नकार दिला तर स्वतः आमच्या तंत्रज्ञांनी परम कॉम्प्युटर घडवला. 


आणि आता ज्या मित्रराष्ट्राची अंतराळ मोहीम अपयशी होताना दिसली होती त्याच्याच समोर आपण अनुभव कमी असताना यशस्वी होताना दिसत आहोत हे यश खूप बोलके आहे. इंटरस्टेलर सारख्या साय - फाय सिनेमाच्या बजेटपेक्षा कमी बजेट मध्ये ही मोहीम आखण्यात आली होती.


चार वर्षांपूर्वी डॉ.सिवन रडले तेव्हा सगळा देश हळहळला होता. कारण त्यांच्या अश्रुंच्या मागे मोठा इतिहास आहे.

आज उदयोन्मुख  महासत्ता असताना सुद्धा हा खर्च वारंवार परवडणारा नाही. त्यामुळे अपयश म्हणजे काय ह्याचा अर्थ त्यांना माहीत होता.  त्यांचं यश - अपयश प्रत्येकाला आपलस वाटल कारण फक्त पैसाच नाही तर आपल्या गेल्या कित्येक पिढ्या हा दिवस बघायला खर्ची पडल्या आहेत ह्याची जाणीव सगळ्यांना आहे. शेकडो वर्षांच्या इतिहासात प्रथमच पृथ्वीची क्षितिजे पार करत एका दुसऱ्या भौगोलिक रचनेवर भारताची मोहोर उमटली जात आहे. हा प्रसंगच अभूतपूर्व आहे.


आज इस्रोचा तो प्रवास आठवतोय. 

दुसरी कोणतीच सोय नसल्याने सायकल, बैलगाडी वर लादलेले स्पेअर पार्टस, एका चर्चच्या आवारात सुरू केलेलं प्रक्षेपण केंद्र, बिशपच्या घरातच मांडलेल वर्कशॉप, हे घडवण्यासाठी परदेशातील मोठ्या पगाराच्या नोकऱ्या नाकारून भारतातच थांबलेले वेडे देशभक्त संशोधक, विन्स्टन चर्चिलच भाषण, पाश्चिमात्य कार्टूनिस्टनी इस्रोची उडवलेली खिल्ली, चांद्रयान २ च्या वेळेस पाकिस्तानी मंत्र्यांनी केलेले उपहासात्मक ट्विट........सगळ डोळ्यासमोर तरळल आहे.!!


आज झोपी जाताना रात्री दूर त्या चंद्राकडे पाहताना विलक्षण समाधान वाटत आहे. प्रज्ञान रोव्हर आता तिथे कामाला लागला असेल....आणि काळाच्या पटलावर कधीही पुसली जाणार नाही अशी भारताची मोहोर तिथे उमटली जाणार आहे..!!! जय हो इस्रो..!!

भारत Jotish





 भारत के जो कम पढ़े लिखे कर्मकांडी ब्राह्मण होंगे उन्हें भी यह ज्ञात होगा कि चंद्रमा पर जल है।

अमेरिका से लेकर भारत तक आज अंधाधुंध रुपया फूंक रहे हैं यह पता लगाने के लिए कि...चंद्रमा पर जीवन है? जल है? और क्या है?

मंगल पर क्या है?

गांव में घर घर सत्यनारायण भगवान की कथा सुनाने वाले ब्राह्मण भाई नवग्रह की स्थापना करते हैं, उन्हें भी खूब अच्छी तरह पता है कि किस ग्रह के पास क्या क्या चीज है।

कौन सा ग्रह किस रंग का है।

कौन सा ग्रह अंतरिक्ष के किस हिस्से में है।

कौन से ग्रह का आकार कैसा है।

यह सब कर्मकांडी ब्राह्मणों को आदिकाल से ज्ञात है।

और इस ज्ञान का स्रोत हमारे वेद हैं।

आइए.. चंद्रमा को देखते है,

चंद्रमा के अधिदेवता हैं भगवती उमा,, उन्हें आदिशक्ति कहें, आद्या कहें या लक्ष्मी कहें।

चंद्रमा के प्रत्यधि देवता हैं जल। अर्थात चंद्रमा के दाहिने भगवती हैं, और बाएं जल है।

चंद्रमा की उत्पत्ति जल से है,

भगवती लक्ष्मी की उत्पत्ति जल से है,

इसलिए चंद्रमा पर जल है, लक्ष्मी हैं, शीतलता है, जीवन है।


और एक बात... ब्राह्मणों का यदि कोई राजा है तो वह सोम ही है। ( सोमोSस्माकं ब्राह्मणानां राजा)


इति सिद्धम् 

Wednesday, August 9, 2023

वे पन्द्रह दिन.... *१ अगस्त, १९४७*

आज से 15 दिन तक जो घटनाये 1 अगस्त से 15 अगस्त 1947 को घटित हुई उनकी जानकारी भेजने का प्रयास कर रहा हूँ। उक्त जानकारी प्रशांत पोळ नामक व्यक्ति के द्वारा लिखित *वे पंद्रह दिन* नामक पुस्तक से ली गई है। वे पन्द्रह दिन.... *१ अगस्त, १९४७* - प्रशांत पोळ शुक्रवार, १ अगस्त १९४७. यह दिन अचानक ही महत्त्वपूर्ण बन गया. *इस दिन कश्मीर के सम्बन्ध में दो प्रमुख घटनाएं घटीं, जो आगे चलकर बहुत महत्त्वपूर्ण सिद्ध होने वाली थीं.* इन दोनों घटनाओं का आपस में वैसे तो कोई सम्बन्ध नहीं था, परन्तु आगे होने वाले रामायण-महाभारत में इनका स्थान आवश्यक होने वाला था। १ अगस्त को गांधीजी श्रीनगर पहुँचे, यह थी वह पहली बात. गांधीजी का यह पहला ही कश्मीर दौरा था. इससे पहले १९१५ में, अर्थात जब गांधीजी दक्षिण अफ्रीका से वापस आए ही थे, और पहला विश्वयुद्ध चल रहा था, उस समय कश्मीर के महाराजा हरिसिंह ने गांधीजी को कश्मीर आने के लिए व्यक्तिगत निमंत्रण दिया था. उस समय महाराज हरिसिंह की आयु केवल बीस वर्ष थी. लेकिन १९४७ में तो सारा परिदृश्य नाटकीय तरीके से बदल चुका था. अब इस समय महाराज हरिसिंह और जम्मू-कश्मीर प्रशासन को गांधीजी का दौरा कतई नहीं चाहिए था. स्वयं महाराज हरिसिंह ने वायसरॉय लॉर्ड माउंटबेटन को एक पत्र लिखा, जिसमें उन्होंने लिखा कि, “...सभी दृष्टि से एवं समग्र विचार करने पर मैं आपसे कहना चाहता हूं कि महात्मा गांधी का प्रस्तावित कश्मीर दौरा इस समय रद्द किया जाना चाहिए. यदि उन्हें आना ही है तो वे शरद ऋतु समाप्त होने के पश्चात आएं. हम पुनः एक बार बताना चाहते हैं कि गांधीजी अथवा अन्य किसी भी राजनेता को कश्मीर की स्थिति सुधरने तक यहां नहीं आना चाहिए...”. कहा जा सकता है कि यह कुछ-कुछ ऐसा ही था, मानो मेजबान के इनकार के बावजूद कोई किसी के घर जाए. वैसे गांधीजी को भी इस बात की पूरी अनुभूति थी कि ‘कश्मीर अब भारत और पाकिस्तान दोनों के लिए एक नाक का सवाल बन चुका हैं’. स्वतंत्रता बस, एक पखवाड़े की दूरी पर थी. लेकिन फिर भी अभी तक कश्मीर ने अपना निर्णय घोषित नहीं किया था. इसीलिए गांधीजी भी नहीं चाहते थे कि उनके कश्मीर दौरे का अर्थ “उनके द्वारा कश्मीर के भारतीय संघ में शामिल होने हेतु कैम्पेन करना” निकाला जाए. क्योंकि यह बात उनके गढे हुए व्यक्तित्व और निर्माण की गई छवि के लिए मारक सिद्ध होती. *२९ जुलाई को कश्मीर के दौरे के लिए निकलने से पहले दिल्ली की अपनी नियमित प्रार्थना सभा में कहा था – “मैं कश्मीर के महाराज से यह कहने नहीं जा रहा हूँ, कि वे भारत में शामिल हों, या पाकिस्तान में शामिल हों.* क्योंकि कश्मीर के बारे में निर्णय लेने का अधिकार वास्तव में कश्मीरी जनता को है. उसी को यह तय करना चाहिए कि उन्हें कहां शामिल होना है. और इसीलिए मैं कश्मीर में कोई भी सार्वजनिक कार्यक्रम नहीं करने वाला हूँ... यहां तक की प्रार्थना भी... यह सब व्यक्तिगत रूप से ही करूंगा...”. गांधीजी रावलपिंडी मार्ग से होते हुए १ अगस्त को कश्मीर के श्रीनगर में दाखिल हुए. चूंकि इस बार उन्हें महाराजा ने निमंत्रण नहीं दिया था, इसलिए वे किशोरीलाल सेठी के घर ठहरे. उनका मकान भले ही किराए का था, परन्तु खासा बड़ा था. वर्तमान के श्रीनगर में जो बार्झुला का बोन एंड जाइंट अस्पताल है, उसके एकदम नजदीक यह घर था. सेठी साहब जंगलों के ठेकेदार थे. ये साहब कांग्रेस और नेशनल कांफ्रेंस दोनों के नजदीकी हुआ करते थे. परन्तु इस समय नेशनल कांफ्रेंस के नेता शेख अब्दुल्ला को महाराज ने जेल में डाल रखा था. नेशनल कांफ्रेंस के अनेक नेता कश्मीर से बाहर निकाल दिए गए थे. *इन सभी नेताओं पर यह आरोप था कि वे शेख अब्दुल्ला के नेतृत्व में महाराज के खिलाफ षड्यंत्र कर रहे हैं.* इसीलिए जब एक अगस्त को जब गांधीजी रावलपिंडी मार्ग से श्रीनगर आ रहे थे, उस समय चकलाला में बख्शी गुलाम मोहम्मद और ख्वाजा गुलाम मोहम्मद सादिक, इन दोनों नेशनल कांफ्रेंस के नेताओं ने उन्हें कोहला पुल तक छोड़ा और वापस लाहौर चले गए. गांधीजी के साथ उनके सचिव प्यारेलाल और दो भतीजियां थीं. श्रीनगर में प्रवेश के बाद गांधीजी सीधे किशोरीलाल सेठी के घर गए. थोड़ा विश्राम करने के बाद उनके दल को सरोवर पर ले जाया गया. *गांधीजी के इस सम्पूर्ण दौरे में नेशनल कांफ्रेंस के कार्यकर्ता उनके आसपास बने हुए थे.* ऐसा क्यों? क्योंकि कश्मीर के इस दौरे से पहले गांधीजी ने नेहरू के माध्यम से सारी जानकारी प्राप्त कर ली थी. कश्मीर में पंडित नेहरू के सबसे नजदीकी मित्र थे शेख अब्दुल्ला, जो कि जेल में बन्द थे. हालांकि फिर भी *शेख साहब की बेगम तथा अन्य अनुयायियों ने गांधीजी की सारी व्यवस्थाओं को अंजाम दिया.* कश्मीर में गांधीजी से आधिकारिक रूप से भेंट करने वाले पहले शासकीय व्यक्ति थे, ‘रामचंद्र काक’. ये महाराज हरिसिंह के अत्यंत विश्वासपात्र थे. कश्मीर के प्रधान थे. नेहरू की “घृणा सूची” में सबसे पहला  स्थान रखने वाले व्यक्ति थे. क्योंकि जब १५ मई १९४६ में शेख अब्दुल्ला को उनके कश्मीर विरोधी कारस्तानी के लिए जेल में ठूंसा गया था, उस समय नेहरू ने उनका मुकदमा लड़ने के लिए वकील के रूप में कश्मीर आने की घोषणा की थी. तब इन काक महाशय ने नेहरू के कश्मीर में प्रवेश पर प्रतिबन्ध लगाने की घोषणा की  

और मुज़फ्फराबाद के पास नेहरू को गिरफ्तार भी कर लिया था. तभी से रामचंद्र काक, नेहरू को फूटी आँख नहीं सुहाते थे. रामचंद्र काक ने गांधीजी को महाराज हरिसिंह का लिखा हुआ  एक पत्र दिया जो कि सीलबंद था. वास्तव में यह पत्र गांधीजी से भेंट का निमंत्रण ही था. महाराज के “हरिनिवास” स्थित आवास पर ३ अगस्त को यह भेंट होना तय हुआ.  

*नेहरू की ब्रीफिंग के अनुसार ही गांधीजी के इस सम्पूर्ण प्रवास में उनके चारों तरफ केवल नेशनल कांफ्रेंस के कार्यकर्ता ही थे.* शेख साहब की अनुपस्थिति में उनकी बेगम अकबर जहाँ और उनकी लड़की खालिदा ने गांधीजी के इस तीन दिवसीय प्रवास के दौरान कई बार भेंट की. परन्तु *१ अगस्त के दिन श्रीनगर में गांधीजी ने एक भी राष्ट्रवादी हिन्दू नेता से भेंट नहीं की.*  

    --------        --------       

एक अगस्त के दिन ही दूसरी एक और महत्त्वपूर्ण घटना आकार ले रही थी, जिसके कारण आगामी अनेक वर्षों तक भारतीय उपमहाद्वीप में असंतोष और अशांति रहने वाली थी, और यह घटना भी कश्मीर के सन्दर्भ में ही थी. महाराज हरिसिंह के नेतृत्व में जो कश्मीर राज्य था, वह काफी बड़ा था. सन १९३५ में इसमें से गिलगिट एजेंसी नामक भाग अंग्रेजों ने अलग करके उसे  ब्रिटिश साम्राज्य से जोड़ दिया.  

मूलतः देखा जाए तो सम्पूर्ण एवं अखंड कश्मीर एक तरह से पृथ्वी पर स्वर्ग ही है. इसके अलावा सामरिक एवं सैन्य दृष्टि से कश्मीर बहुत ही महत्त्वपूर्ण राज्य था (और है). तीन देशों की सीमाएं इस राज्य से मिलती थीं. १९३५ में दूसरा विश्वयुद्ध भले ही थोड़ा दूर था, लेकिन वैश्विक स्तर की राजनीति में बड़े परिवर्तन होने शुरू हो गए थे. रूस की शक्ति बढ़ रही थी. इसीलिए कश्मीर को रूस से जोड़ने वाला जो भाग था, अर्थात गिलगिट, उसे ब्रिटिश सत्ता ने महाराज हरिसिंह से छीन लिया. आगे चलकर झेलम में काफी पानी बह गया. दूसरा विश्वयुद्ध भी समाप्त हो गया. उस युद्ध में भाग लेने वाले सभी देश खोखले हो चुके थे. ब्रिटिश शासन ने भारत छोड़ने का निर्णय उसी समय ले लिया था. इस परिस्थिति को देखते हुए गिलगिट-बाल्टिस्तान नामक दुर्गम इलाके पर अपना नियंत्रण रखने में ब्रिटिशों की कोई रूचि नहीं बची थी. *इसीलिए उन्होंने भारत को आधिकारिक रूप से स्वतंत्रता देने से पहले, १ अगस्त के दिन गिलगिट प्रदेश, वापस महाराज हरिसिंह के हवाले कर दिया. १ अगस्त १९४७ का सूर्योदय होते ही गिलगित-बाल्टिस्तान के सभी जिला मुख्यालयों में अंग्रेजी हुकूमत का यूनियन जैक उतारकर कश्मीर का राजध्वज शान से फहराया गया.* लेकिन इस हस्तांतरण के लिए महाराज हरिसिंह कितने तैयार थे? कुछ खास नहीं.... ऐसा क्यों? 

क्योंकि इस इलाके की रक्षा के लिए ब्रिटिश शासन ने ‘गिलगिट स्काउट’ नामक एक बटालियन तैनात की थी. इसमें कुछ ब्रिटिश अधिकारी छोड़ दें, तो अधिकांश सैनिक मुसलमान ही थे. १ अगस्त को गिलगिट के हस्तान्तरण के साथ ही मुस्लिमों की यह फ़ौज भी महाराज के पास आ गई. हरिसिंह ने ब्रिगेडियर घंसारा सिंह को इस प्रदेश का गवर्नर नियुक्त किया, और उनका साथ देने के लिए गिलगिट स्काउट के मेजर डबल्यू ए ब्राउन और कैप्टन एस. मेथिसन नामक अधिकारी नियुक्त किए. गिलगिट स्काउट का सूबेदार अर्थात मेजर बाबर खान भी इन लोगों के साथ था. यह नियुक्तियां करते समय महाराज हरिसिंह को बिलकुल भी अंदाजा नहीं था कि केवल दो माह तीन दिन के भीतर ही सम्पूर्ण गिलगिट स्काउट गद्दारी पर उतर आएगी. वैसा हुआ और इस टुकड़ी ने ब्रिगेडियर घंसारा सिंह को बंदी बना लिया. *१ अगस्त के दिन गिलगिट के हस्तान्तरण ने भविष्य की महत्त्वपूर्ण घटनाओं का आलेख पहले से लिख दिया था.* 

        --------        --------        

अखंड हिन्दुस्तान की खंडित स्वतंत्रता जब देश की दहलीज पर खड़ी थी, उस समय पूर्वी और पश्चिमी सीमाओं पर प्रचंड नरसंहार चल रहा था. स्वतंत्रता अर्थात, विभाजन का दिन जैसे-जैसे निकट आता जाएगा, वैसे-वैसे यह नरसंहार बढ़ता ही जाएगा ऐसा ब्रिटिश अधिकारियों का अनुमान था. इसीलिए उन्होंने इन दंगों की आग को कम करने हेतु हिन्दू, मुस्लिम और सिखों की सम्मिलित सेना का प्रस्ताव रखा. इसी के अनुसार “पंजाब बाउंड्री फ़ोर्स” नामक सेना का निर्माण किया गया. इसमें ग्यारह इन्फैंट्री शामिल थीं. इस टुकड़ी में पचास हजार सैनिक थे और इनका नेतृत्व करने के लिए चार ब्रिगेडियर थे, जिनके नाम थे, मोहम्मद अयूब खान, नासिर अहमद, दिगंबर बरार और थिमय्या. १ अगस्त के दिन चारों ब्रिगेडियर्स ने लाहौर में उनके अस्थायी मुख्यालय में ‘पंजाब बाउंड्री फ़ोर्स’ बैनर तले अपने काम का प्रारम्भ किया. लेकिन *किसे पता था कि केवल अगले पन्द्रह दिनों में ही इस सम्मिलित सेना को उनका लाहौर स्थित मुख्यालय धू-धू जलता हुआ देखना पड़ेगा.*

        --------        --------        

इसी दौरान, सुदूर कलकत्ता में एक नया नाटक रचा जा रहा था....

कांग्रेस के वरिष्ठ नेता एवं सुभाषचंद्र बोस के बड़े भाई अर्थात शरदचंद्र बोस ने १ अगस्त को कांग्रेस से त्यागपत्र दे दिया. शरदचंद्र बोस एक विराट व्यक्तित्व के धनी थे. चालीस वर्षों तक कांग्रेस में रहकर ईमानदारी एवं जी जान से लड़ने वाले व्यक्ति के रूप में उनकी पहचान थी. १९३० की ब्रिटिश इंटेलिजेंस की रिपोर्ट में उनका उल्लेख भी है. शरदचंद्र बोस और पंडित जवाहरलाल नेहरू में काफी कुछ समानता भी थी. जैसे कि दोनों का जन्म १८८९ में हुआ. दोनों की शिक्षा इंग्लैण्ड में हुई. दोनों ने वकालत की डिग्री इंग्लैण्ड से ही प्राप्त की. युवावस्था में दोनों के विचार वामपंथ की तरफ झुकते थे. आगे चलकर दोनों ही कांग्रेस में सक्रिय हुए एवं इन दोनों के आपसी सम्बन्ध काफी अच्छे थे. 

लेकिन १९३७ यह समीकरण बदला, जब बंगाल के प्रान्तीय चुनावों में कांग्रेस को सबसे अधिक ५४ स्थान प्राप्त हुए. उसके बाद दूसरे नंबर पर ‘कृषक प्रजा पार्टी’ और मुस्लिम लीग, दोनों को ३७ – ३७ सीटें मिलीं. बंगाल में कांग्रेस के नेता के रूप में शरदचंद्र बोस ने कांग्रेस पार्टी और मुख्यतः नेहरू के सामने प्रस्ताव रखा कि कांग्रेस और कृषक प्रजा पार्टी को मिलकर संयुक्त सरकार स्थापना करनी चाहिए. परन्तु नेहरू ने यह प्रस्ताव अनसुना कर दिया. 

सर्वाधिक सीटें जीतने के बावजूद कांग्रेस को विपक्ष में बैठना पड़ा और कृषक प्रजा पार्टी ने मुस्लिम लीग के साथ मिलकर सरकार बना ली. ‘शेर-ए-बंगाल’ के नाम से मशहूर ए. के. फजलुल हक बंगाल के प्रधानमंत्री बने. उसी समय से कांग्रेस बंगाल में कमज़ोर होती चली गई. आगे चलकर नौ वर्षों के बाद इस गलती की परिणति मुस्लिम लीग के सुहरावर्दी जैसे कट्टर मुस्लिम व्यक्ति के प्रधानमंत्री बनने में हुई. सुहरावर्दी वह कुख्यात व्यक्ति था, जिसके नेतृत्व में १९४६ में ‘डायरेक्ट-एक्शन-डे’ के नाम से पांच हजार निर्दोष हिंदुओं का नरसंहार किया गया. 

उपरोक्त सारी घटनाएं शरद बाबू को व्यथित कर रही थीं. उन्होंने समय-समय पर इस सम्बन्ध में कांग्रेस नेतृत्व को, विशेषकर नेहरू को सूचित भी किया. परन्तु इसका कोई फायदा नहीं हो रहा था. नेहरू इस पर कतई ध्यान नहीं दे रहे थे. १९३९ में कांग्रेस के त्रिपुरी  (जबलपुर) अधिवेशन के दौरान कांग्रेस अध्यक्ष पद के चुनाव में नेहरू ने सुभाषचंद्र बोस के विरोध में जबरदस्त कटु प्रचार किया था, उस कारण शरदचंद्र बोस का और भी चिढ़ जाना एकदम स्वाभाविक ही था. इन सारी घटनाओं के ऊपर एक और प्रहार के रूप में गांधी-नेहरू द्वारा बंगाल के विभाजन को मान्यता दे दी गई, जो कि शरद बाबू को कतई रास नहीं आया. इसीलिए अंततः उन्होंने १ अगस्त को अपने चालीस वर्षीय काँग्रेसी जीवन से त्यागपत्र दे दिया. १ अगस्त को ही शरदचंद्र बोस ने ‘सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी’ नामक पार्टी की स्थापना की एवं जनता को स्पष्ट रूप से यह बताने लगे कि *देश का विभाजन एवं देश में जो अराजकता का वातावरण निर्मित हुआ है, उसके पीछे साफतौर पर नेहरू के नेतृत्व की विफलता है.* 

        --------        --------       

१ अगस्त... भारत में घटने वाली प्रचंड एवं तीव्र घटनाओं का यह दिन अब शाम में ढलने लगा था. पंजाब पूरी तरह आग और हिंसा के हवाले हो चुका था. *रात के उस भयानक अंधेरे में पंजाब, सिंध, बलूचिस्तान के सैकड़ों गांवो से उठने वाली आग की लपटें, दूर-दूर तक दिखाई दे रही थीं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के ५८,००० स्वयंसेवक पूरे पंजाब में हिंदु-सिखों की रक्षा में दिन-रात एक किए हुए थे.* ठीक इसी प्रकार बंगाल की परिस्थिति भी अराजकता की तरफ तेजी से बढ़ रही थी. 

स्वतंत्रता एवं उसके साथ ही विभाजन, अब केवल चौदह दिन दूर था...!



 Many people might not have heard the name of Sumant Mulgaonkar. But everyone knows Tata Sumo.Tata Sumo's name is named after Sumant Mulgaonkar. Tata Motors launched a car in the market dedicated to one of their capable employee. Whose name was Tata Sumo.

Many stories of Sumant Mulgaonkar are still spread in Tata group. If you do Google, you will get a lot of information.The anecdote I'm going to tell here is very interesting. After joining the Tata group, Sumant worked on different ideas for the betterment of the company. Their ideas were very practical and successful. Made him Vice President of Iron and Steel. He deposited there. He became the MD of Tata Motors while climbing the stairs. At that time Tata Motors had to lose continuously to compiters and some foreign companies, Tata's trucks were nothing in front of these company's trucks.

He was constantly engaged in research and development work but was not getting success. She suddenly disappeared in the day for a while. Then after a few months, Tata's trucks started getting huge appreciation unexpectedly. Truck sales increased and other companies were not seen nearby.This few months they spent on the highway with truck drivers who came to have lunch there.

The MD of Tata Motors was engaged in deep research on truck needs, deficiencies, market demand etc while having lunch with them at Dhabas. Who better than truck drivers to talk about this.Sumant caught the shortcomings of trucks, understood the needs of the drivers, know what improved in quality. Understood everything related to trucks, from accidents to load bearing capacity and launched them in my new product according to drivers.

Tata Motors launched Tata Sumo in the name of Sumant Mulgaonkar. But we kept thinking sumo is strong like wrestlers so its name is tata sumo.

Acharya Praful Chandra Re


 

 

यह दुर्गा भाभी हैं, वही दुर्गा भाभी जिन्होंने साण्डर्स वध के बाद राजगुरू और भगतसिंह को लाहौर से अंग्रेजो की नाक के नीचे से निकालकर कोलकत्ता ले गयी. इनके पति क्रन्तिकारी भगवती चरण वर्मा थे. ये भी कहा जाता है कि चंद्रशेखर आजाद के पास आखिरी वक्त में जो माउजर था, वो भी दुर्गा भाभी ने ही उनको दिया था.

14अक्टूबर 1999 में वो इस दुनिया से गुमनाम ही विदा हो गयी कुछ एक दो अखबारों ने उनके बारे में छापा बस.

आज आज़ादी के इतने साल के बाद भी न तो उस विरांगना को इतिहास के पन्नों में वो जगह मिली जिसकी वो हकदार थीं और न ही वो किसी को याद रही चाहे वो सरकार हो या जनता.

एक स्मारक का नाम तक उनके नाम पर नही है कहीं कोई मूर्ति नहीं है उनकी. सरकार तो भूली ही जनता भी भूल गयी,

ऐसी वीर वीरांगनाओं को हम शत शत नमन करते है 🙏

 और भविष्य मे ऐसे तमाम वीरों को सम्मान दिलाने के लिये प्रयासरत रहें 

जय हिंद 🇮🇳


 This is the story of Sopan Narsinga Gaikwad


1968: Sopan, aged 55 years, hailing from rural Maharashtra, purchased a plot of land through a registered sale deed. Soon after, he came to know that it was already mortgaged to a bank in lieu of the loan taken by the original owner.


1969: The bank issues a notice to him on default of loan by original owner. Sopan approaches the courts to enforce his rights. 


1982 (14 years after purchase): A trial court issues a decree in his favour. Original owner moves court. Sopan is now 69 years old. 


1987 (19 years after purchase): High court reverses the decree that favored him. Sopan is 74 years old. 


1988 (20 years after purchase): Sopan moves High court against the HC order. Sopan is 75 years old. 


2015 (47 Years after purchase and 27 years after appeal): Bombay High Court dismisses the appeal. Sopan appeals to a larger bench. Sopan is 102 years old. 


2019(51 years after purchase): Bombay HC dismisses the second appeal too for delayed filing and default for non appearance. Sopan never knew his lawyers did not appear in court. Sopan hails from Rural Maharashtra and is 106 years old now. 


2021(53 years after purchase): Sopan appeals in the Supreme Court against the HC order. Sopan is 108 years old. 


12 July 2021( 53 years after purchase): SC agrees to hear Sopan's appeal. Sopan is 108 years old. 


12 July 2021: The lawyer of Sopan informs the court that his client has died. The information from Rural Maharashtra took time to reach the advocate. Sopan died aged 108 years. 


Sopan bought land and paid for it when he was 55. Sopan died at age 108, almost 53 years since he bought the land. He still doesn't have ownership of his Bonafide claim and the court is still deciding his ownership. 


This is the story of Sopan Narsinga Gaikwad.


Or is it the story of Indian Judicial system?

 https://www.indiatoday.in/india/story/108-year-old-maharashtra-man-dies-just-before-sc-admits-land-dispute-plea-1831108-2021-07-22


Gems from the judiciary...The Indian Judiciary is for the rich and not for the common man. Replace the system with recruitment through merit and not through families ruling the courts. Save Judiciary!

 🙏🏻 " निर्दयी मोटार ड्रायव्हरला मामांनी अद्दल घडवली.."🙏🏻

                  (भाग १)

    स्वातंत्र्यापूर्वी आपल्या देशात बहूधा सर्वत्र प्रवाशांची वाहतूक खाजगी मोटारवालेच करत असत. कोल्हापूर-निपाणी, बेळगाव-बेंगलोर या महामार्गावर पुरेशा खाजगी मोटारी धावत असायच्या. परंतु निपाणीभोवतालच्या ग्रामीण परिसरातील भागात प्रवासी माणसांची वाहतूक करणाऱ्या मोटारी फार कमी होत्या. यामुळे तेथील गरीब जनतेला याचे व्हायचे तेच दुष्परिणाम भोगावे लागत होते. 

    इ.स. १९४१ सालातील ही घटना आहे. भरउन्हाळ्यातील दुपारची वेळ होती. एक गरीब म्हातारी राधानगरी - निपाणी रस्त्याने निपाणीला निघाली होती. निपाणीपासून पश्चिमेस १० किमी अंतरावर बस्तवडे या गावाला उत्तरेकडे जाणारा फाटा आहे. त्या ठिकाणी हमिदवाडा गावातील प्रवासीही मोटारीसाठी थांबतात. चालून फार थकल्यामुळे म्हातारी बस्तवडे थांब्यावर थांबली होती. ती एखाद्या मोटारीची वाट पहात एका झाडाच्या सावलीत बसली होती. बऱ्याच वेळानंतर एक खासगी मोटार तेथे आली. ती मोटार निपाणीला प्रवासी घेऊन चालली होती. म्हातारीला पाहून त्या मोटारीच्या ड्रायव्हरने गाडी थांबवली. म्हातारी गाडीत बसल्यावर गाडी निघाली. ड्रायव्हरने प्रवासभाडे मागितल्यावर म्हातारीने तिच्याजवळचे होते नव्हते ते चार आणे काढून त्याला दिले. तथापि ते ठरलेल्या प्रवास भाड्याहून कमी होते. त्यामुळे ड्रायव्हर बाकीचे पैसे मागू लागला. यावर म्हातारी म्हणाली, " माझ्याजवळ फक्त एवढेच पैसे आहेत. मला अजीबात चालणं होत नाही. म्हातारपणाने अंगात जराबी बळ उरलं नाही. मेहरबानी कर आणि मला गरीबाला एवढं निपाणी पर्यंत घेऊन चल." केवळ पैशाचा लोभ असणाऱ्या त्या निर्दयी मोटार ड्रायव्हरला म्हातारीची मुळीच दया आली नाही. त्याने म्हातारीशी वाद घातला.  याबरोबरच त्या ड्रायव्हरने म्हातारीला भर रस्त्यावर गाडीतून खाली उतरवले आणि मोटार निपाणीच्या दिशेने वेगात धावू लागली.

    ड्रायव्हरच्या निर्दयी वागणूकीमुळे असाहाय्य अवस्थेत म्हातारी भर उन्हात कपाळाला हात लावून आपल्या दैवाला दोष देत रस्त्याकडेला थांबली. थोड्याच वेळात एका धनगराचा मेंढ्यांचा कळप त्याच रस्त्याने पूर्व दिशेकडे चालला होता. पुढे वाट दाखविणारा गडी त्याच्यामागून झपाझप चालणारी बकरी, इकडेतिकडे स्वैरपणे बकरी जाऊ नयेत म्हणून हाकारणारे गडी, कळपामागून घोडे, त्यामागून काही गडीमाणसे असा नेहमीचा तो थाट चालला होता. कळप थोडा पुढे गेल्यानंतर कळपामागून जाणारा धनगर मालक पांढरेशुभ्र धोतर नेसलेला, लांबबाह्यांचा शर्ट घातलेला, पायात चपला, डोक्यावर जरीचा फेटा बांधलेला आणि खांद्यावर घोंगडे टाकलेला अशा रूबाबात येत होता. ह्या धनगराने रणरणत्या उन्हात कपाळाचा घाम पुसत बसलेल्या म्हातारीला पाहिले व तो तिच्याकडे आला. त्या भारदस्त दिसणाऱ्या धनगराने तिची विचारपूस केली. भोळ्याभाबड्या म्हातारीने जे घडले ते सर्व त्या धनगराला सांगितले. पुढे म्हातारी धनगराला म्हणाली, " आता मी कशी जायची निपाणीपर्यंत ?" हे तिचे अखेरचे शब्द ऐकून धनगराने मनोमनी काय विचार केला कोण जाणे? परंतु तो काहीही न बोलता त्याच्या कळपामागे पुढे निघून गेला. 

क्रमशः


🙏🏻 ' बोलाss, बोलाss बाळूमामांच्या नावाने चांगभलं..' 🙏🏻

 and Iravatham Mahadevan made a meaningful effort to read the script of Indus Valley on this basis. 

Subhash Kak prepared a lot of research paper and almost solved the script of Indus Valley, but died a mysterious death a day before publishing. This was also the story of Shastri ji. 

About 400 letters of the script of the Indus Valley is believed to have some alphabets (vocal dish quantity number), some compound letters and the remaining illustrations. That is, this language is a compilation group of letters and chit scripts. No language in the world is as powerful and rich as the language of the Indus Valley. 

Left is written, similarly Brahmi script is also written from right to left. Got about 3000 texts of the script of Indus Valley. 

These have 400 characters, but 39 characters have been used 80 percent of the time. And the Brahmi script has 45 letters. Now we can mapping these 39 letters based on similarity with 45 letters of Brahmi script and detect their sound. 

On reading the script of Indus Valley based on Brahmi script, all Sanskrit words come like; Shri, Agastya, Mriga, Hasti, Varuna, Kasdev, Mahadev, Kamdhenu, Mushika, Pag, Panch Mashak, Pitra, Agni, Sindhu, Puram, Griha, Yagna, Indra, Mitra etc. 

The conclusion is that... 

1. The script of Sindhu Valley is the ancestor of Brahmi script. 

2. The script of Indus Valley can be read on the basis of Brahmi. 

3. There was Sanskrit language in those days which was written in the script of Indus Valley. 

4. Indus Valley people believed in Vedic religion and culture. 

5. Vedic religion is very ancient. 

Vedic civilization is the world's oldest and original civilization, the native of the people here was Sapta Sandhav Pradesh (Sindhu Saraswati region) which expansed Iran to all India. The believers of Vedic religion did not come from outside nor were they invaders. There were no two separate castes like Arya Dravid who had mutual war.


 95 year old photo from a temple in Rameshwaram.

Temples were the seat of learning till it was displaced with Maculay education system.

Time to revive temples as seat of learning/ culture revival  for the entire mass.



 Thillai Nataraja Temple, Chidambaram ,India



This outstanding exquisitely carved dome of Luna Vasahi, a 13th century Jain temple built entirely of white marble. Located in Rajasthan, India
 


Ancient sculpture of Ravana trying t

o lift Kailash parvat at Pattadakal 🙏
Pattadakal, also called Raktapura, is a complex of 7th and 8th century CE Hindu and Jain temples in northern Karnataka, India.
 Located on the west bank of the Malaprabha River in Bagalkot district, this UNESCO World Heritage Site is 23 kilometres (14 mi) from Badami and about 9.7 kilometres (6 mi) from Aihole, both of which are historically significant centres of Chalukya monuments

 

 क्या आप जानते हैं कि विश्वप्रसिद्ध नालन्दा विश्वविद्यालय को जलाने वाले जे हादी #बख्तियार खिलजी की मौत कैसे हुई थी ???

असल में ये कहानी है सन 1206 ईसवी की...!

1206 ईसवी में कामरूप (असम) में एक जोशीली आवाज गूंजती है...

"बख्तियार खिलज़ी तू ज्ञान के मंदिर नालंदा को जलाकर #कामरूप (असम) की धरती पर आया है... अगर तू और तेरा एक भी सिपाही ब्रह्मपुत्र को पार कर सका तो मां चंडी (कामातेश्वरी) की सौगंध मैं जीते-जी अग्नि समाधि ले लूंगा"... राजा पृथु

और , उसके बाद 27 मार्च 1206 को असम की धरती पर एक ऐसी लड़ाई  लड़ी गई जो मानव #अस्मिता के इतिहास में स्वर्णाक्षरों में अंकित है.

एक ऐसी लड़ाई जिसमें किसी फौज़ के फौज़ी लड़ने आए तो 12 हज़ार हों और जिन्दा बचे सिर्फ 100....

जिन लोगों ने #युद्धों के इतिहास को पढ़ा है वे जानते हैं कि जब कोई दो फौज़ लड़ती है तो कोई एक फौज़ या तो बीच में ही हार मान कर भाग जाती है या समर्पण करती है...

लेकिन, इस लड़ाई में 12 हज़ार सैनिक लड़े और बचे सिर्फ 100 वो भी घायल.... 

ऐसी मिसाल दुनिया  भर के इतिहास में संभवतः कोई नहीं....

आज भी गुवाहाटी के पास वो #शिलालेख मौजूद है जिस पर इस लड़ाई के बारे में लिखा है.

उस समय मुहम्मद बख्तियार खिलज़ी बिहार और बंगाल के कई राजाओं को जीतते हुए असम की तरफ बढ़ रहा था.

इस दौरान उसने नालंदा #विश्वविद्यालय को जला दिया था और हजारों बौद्ध, जैन और हिन्दू विद्वानों का कत्ल कर दिया था.

नालंदा विवि में विश्व की अनमोल पुस्तकें, पाण्डुलिपियाँ, अभिलेख आदि जलकर खाक हो गये थे.

यह जे हादी खिलज़ी मूलतः अफगानिस्तान का रहने वाला था और मुहम्मद गोरी व कुतुबुद्दीन एबक का रिश्तेदार था.

बाद के दौर का #अलाउद्दीन खिलज़ी भी उसी का रिश्तेदार था.

असल में वो जे हादी खिलज़ी, #नालंदा को खाक में मिलाकर असम के रास्ते तिब्बत जाना चाहता था.

क्योंकि, तिब्बत उस समय...  चीन, मंगोलिया, भारत, अरब व सुदूर पूर्व के देशों के बीच व्यापार का एक महत्वपूर्ण केंद्र था तो खिलज़ी इस पर कब्जा जमाना चाहता था....

लेकिन, उसका रास्ता रोके खड़े थे असम के राजा #पृथु... जिन्हें राजा बरथू भी कहा जाता था...

आधुनिक गुवाहाटी के पास दोनों के बीच युद्ध हुआ.

राजा पृथु ने सौगन्ध खाई कि किसी भी सूरत में वो खिलज़ी को ब्रह्मपुत्र नदी पार कर तिब्बत की और नहीं जाने देंगे...

उन्होने व उनके आदिवासी यौद्धाओं नें जहर बुझे तीरों, खुकरी, बरछी और छोटी लेकिन घातक तलवारों से  खिलज़ी की सेना को बुरी तरह से काट दिया.

स्थिति से घबड़ाकर.... खिलज़ी अपने कई सैनिकों के साथ जंगल और पहाड़ों का फायदा उठा कर भागने लगा...! 

लेकिन, असम वाले तो जन्मजात यौद्धा थे..

और, आज भी दुनिया में उनसे बचकर कोई नहीं भाग सकता....

उन्होने, उन भगोडों #खिलज़ियों को अपने पतले लेकिन जहरीले तीरों से बींध डाला....

अन्त में खिलज़ी महज अपने 100 सैनिकों को बचाकर ज़मीन पर घुटनों के बल बैठकर क्षमा याचना करने लगा....

राजा पृथु ने तब उसके सैनिकों को अपने पास बंदी बना लिया और खिलज़ी को अकेले को जिन्दा छोड़ दिया उसे घोड़े पर लादा और कहा कि 

"तू वापस अफगानिस्तान लौट जा... 

और, रास्ते में जो भी मिले उसे कहना कि तूने नालंदा को जलाया था फ़िर तुझे राजा पृथु मिल गया...बस इतना ही कहना लोगों से...."

खिलज़ी रास्ते भर इतना बेइज्जत हुआ कि जब वो वापस अपने ठिकाने पंहुचा तो उसकी दास्ताँ सुनकर उसके ही भतीजे अली मर्दान ने ही उसका सर काट दिया....

लेकिन, कितनी दुखद बात है कि इस बख्तियार खिलज़ी के नाम पर बिहार में एक कस्बे का नाम बख्तियारपुर है और वहां रेलवे जंक्शन भी है.

जबकि, हमारे राजा पृथु के नाम के #शिलालेख को भी ढूंढना पड़ता है.


 ❀ ८ ऑगस्ट ❀

अभिनेता दादा कोंडके जन्मदिन


जन्म - ८ ऑगस्ट १९३२ (मुंबई)

स्मृती - १४ मार्च १९९८ (दादर,मुंबई)


'अपना बाजार' दुकानात दरमहा साठ रुपयाने कामावर असतानाच कृष्णा खंडेराव कोंडके उर्फ दादा कोंडके सेवादलाच्या बँडमध्ये काम करू लागले. तेथे कलेचा नाद त्यांना शांत बसू देईना, म्हणून प्रसिद्ध गाण्यांची विडंबने करणे, विचित्र गाणी रचणे, त्यांना चाली लावणे हे फावल्या वेळेतले छंद त्यांनी जोपासले. सेवादलात असतानाच त्यांची गाठ निळू फुले, राम नगरकर यांच्याशी पडली. आणि सेवादलाच्या नाटकांत दादा छोटी-मोठी कामे करू लागले. पथ-नाट्यात आपल्या विनोदाच्या टाईमिंगवर हशा उसळवणाऱ्या दादांचे प्रसिद्ध होणे त्यांच्या सेवादलातील साथीदारांना पाहवले नाही. 'खणखणपुरचा राजा' मधील गाजणारी भूमिका सोडून, सेवा दलातून फारकत घेत दादा कोंडके यांनी स्वतःचा फड उभारला. दादा कोंडके वसंत सबनिसांच्या 'विच्छा माझी पुरी करा' नाटकातून पुन्हा रंगभूमीवर उतरले. दादा कोंडके यांच्या आयुष्यातील हे वळण दादांच्या आणि एकूणच महाराष्ट्राच्या भविष्यावर फार मोठे उपकार करून गेले. दादांनी परत मागे वळून कधी पाहिलेच नाही. 'विच्छा'चे १५०० हून अधिक प्रयोग झाले आणि दादांसारखे रत्न भालजी पेंढारकरांसारख्या पारख्याच्या नजरेत पडले. विच्छा माझी पुरी करा या वसंत सबनीस लिखित वगनाट्यामुळे दादा कोंडके अभिनेता म्हणून प्रसिद्धीस आले. 


१९६९ साली भालजी पेंढारकरांच्या 'तांबडी माती' चित्रपटाद्वारे दादा कोंडके यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. सोंगाड्या, आंधळा मारतो डोळा, पांडू हवालदार, राम राम गंगाराम, बोट लावीन तिथे गुदगुल्या हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट होत. 'सोंगाड्या' ही दादा कोंडके यांची पहिली निर्मिती. हा चित्रपट खुप गाजला. दादांनी मराठीत एकुण १६ चित्रपटांची निर्मिती केली. विशेष म्हणजे सर्व चित्रपट रौप्यमोहोत्सवी ठरले. हा विक्रमामुळे त्यांचे नाव गिनीज बुकात नोंदले गेले. अभिनया सोबतच त्यांनी प्रामुख्याने मराठी भाषेतील व सोबतच हिंदी व गुजराती भाषांतील चित्रपटांची निर्मितीही केली. प्रख्यात विनोदी अभिनेते एवढीच त्यांची ओळख नव्हती. गीतं, संवाद, लेखनं यशस्वी चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि एक उत्तम माणूस अशी दादा कोंडके यांची ओळख होती. 


अनेक रजत व सुवर्णमहोत्सवी चित्रपट या गुणी कलवंताने दिले. खरे तर दादा कोंडके यांच्या सारखा सारखा कलाकार पुन्हा झाला नाहीच. मराठी सिनेसृष्टीतील ऐतिहासिक आणि सुवर्णकाळ म्हणजे दादा कोंडके यांची कारकीर्द. दादांनी प्रेक्षकांना हसवले आणि प्रसंगी अगदी अलगद टचकन रडवले देखील. त्यांच्या काळातील सिनेसृष्टी आणि सध्याच्या काळातील सृष्टी यात प्रचंड तफावत आहे. खूप अत्याधुनिक तंत्र आता उपलब्ध आहे. मराठी चित्रसॄष्टीला सुवर्णकाळ दाखवणारे मराठी शोमॅन दादा कोंडके व त्यांचे अस्सल मराठी मातीशी इमान राखणारे गावरान भाषेतील इरसाल विनोदी चित्रपट हा एक अमूल्य ठेवा आहे. त्यांच्या चित्रपटा इतकीच किंबहुना त्याहूनही सरस असणारी त्यातील गीते आज ५० वर्षानंतर देखील तितकीच श्रवणीय आहेत. 


दादा कोंडके सारखे कलावंत मात्र नाहीत. आणि सध्याच्या युगात अशा दादा कोंडके यांचे एकटा जीव सदाशिव, सोंगाड्या, रामराम गंगाराम, पांडू हवालदार असे गाजलेले चित्रपट कुठे टी.व्ही. वर दिसत नाहीत. जुन्या तंत्रात असलेल्या या चित्रपटांचे कोणी पुनरुज्जीवन केले नाही. अनेक जुने चित्रपट, गाणी वारंवार टी व्ही वर दिसतात पण जणू दादा कोंडके यांचे चित्रपट रसिकांना बघायला मिळत नाहीत. दादा कोंडके यांच्या जीवनावर 'एकटा जीव' हे पुस्तक लिहिण्यात आले होते. या पुस्तकात दादा कोंडके यांचे चरित्र आहे. त्यांचं व्यक्तिमत्व प्रगल्भ, बहुआयामी होतं. पडद्यावरचं त्यांचं आयुष्य अनेकांनी अनेक वेळा पाहिलं असेल, पण दादा पडद्यामागे कसे होते, याची ओळख लेखिका अनिता पाध्ये यांनी या पुस्तकात करून दिली आहे. प्रत्यक्ष दादांच्याच शब्दांत ती वाचायला मिळते. बालपण, तारुण्य, नातेसंबंध, सिनेमाचे जग, तेथील वातावरण, रसिकांचे मिळालेले प्रेम, सेन्सॉर बोर्ड, द्वयर्थी गीतांच्या गमतीजमती अशा अनेक विषयांवर दादा मोकळेपणानं बोलले आहेत. त्यांचा हजरजबाबीपणा आणि विनोदाची उत्तम जाण त्यातून ठळक होते. दादा जसे सदाहरित होते, तसें हे पुस्तकही.

 रेडीओची एक सुरम्य आठवण...आवडलेली पोस्ट 


 हे सगळं आपण अनुभवलंय.... 

ते परत एकदा जागवा...


आकाशवाणीचे हे मुंबई केंद्र आहे...


नमस्कार श्रोतेहो…!


मध्यम लहरी "तीनशेअठ्ठ्यात्तर अंश सात आठ मीटर्स अर्थात सातशेब्याण्णव किलोहर्ट्झ" 

वर आकाशवाणीचे हे  केंद्र आहे…किंवा “२३९.८१ मीटर म्हणजेच १२९१ किलोहर्ट्ज“ वर आकशवाणीच्या केंद्रा वरून आम्ही बोलत आहोत…


सकाळचे पाच वाजून पन्नास मिनिटे व दहा सेकंद झाली आहेत आहेत… असा निवेदिकेचा मंजूळ स्वर कानी पडायचा आणि सनईचे सूर वाजायचे. 


कधी सांगली, कधी पुणे, तर कधी मुंबई केंद्र एवढाच काय तो फरक. 


बाकी कार्यक्रम सगळीकडे तितकेच सुरेल आणि सुंदर …

हे सगळं काय?..... तर एकेकाळचा “रेडिओ” आणि “आमचं जीवन”.... 


आज पुन्हा आठवलं नव्यानं.


किती रम्य दिवस होते ते आणि अविस्मरणीय आठवणी..!! आठवण एवढ्याच साठी म्हटलं कारण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात त्याचं एक वेगळ स्थान होतं 


कारण त्या “रेडिओच्या” जमान्यात आपण लहानाचे मोठे झालो आणि हा रेडिओ म्हणजे आपल्या घराचा कुटुंबाचा एक सदस्य होता..

   

माझं बालपण हे दोन वेगवेगळ्या घरामधून गेलेलं. मातीच्या भिंती आणि काळ्या कौलाचं छप्पर असलेलं घर.  बाहेरच्या खोलीतील एका भिंतीवरच्या कपाटात असायचा आमचा भला मोठा रेडिओ. 


त्यानंतर दुसऱ्या घरात तो लाकडी फळीवर आला. त्याला जोडलेला एक स्पिकर बॉक्स स्वैपाकघरातपण असायचा. कालांतराने आमच्याकडे मर्फी चा ट्रान्सिस्टर पण आला, त्याला चामड्याच एक भक्कम कव्हर पण होतं आणि गळ्यात अडकावायला त्याला चामड्याचा एक पातळ पट्टा होता. त्या काळी रेडिओला वर्षाला सहा रुपये लायसन्स असायचे …. 


आमचा हा रेडिओ इलेक्ट्रिक वर चालणारा असायचा आणि ट्रान्सिस्टर इलेक्ट्रिक आणि बॅटरी शेल दोन्हीवर चालायचा…. एकाचवेळी तीन शेल टाकावे लागायचे… तेव्हा फक्त एव्हरेडी कंपनीचे शेल मिळायचे…..असो..


असा हा आमचा रेडिओ सकाळी पाच वाजून पन्नास मिनिटांनी एका विशिष्ट धुन ने चालू व्हायचा…..


एक मिनिटाची ती धून बंद होताच… 


आपोआप ‘’वंदे मातरम्”  सुरु व्हायचा अन मग दिल्ली केंद्रावरुन प्रक्षेपित होणार्‍या व पुणे केंद्राहुन सहक्षेपित हिंदी बातम्या प्रसारित व्हायच्या… — “ये (थोडा श्वास घ्यायचा,मग ) आकाशवाणी  है ”अब देवकी नंदन पांडे से समाचार सुनिये”…हा आवाज म्हणजे तेव्हा देशाचा आवाज झाला होता…!!


एकदा बातम्या संपल्या कि मग प्रभात वंदन व लगेच भक्तीगीतांचा कार्यक्रम सुरु व्हायचा....


दिवसाची खऱ्या अर्थानं मंगलमय सुरुवात असायची ती...


घनश्याम सुंदरा,

श्रीधरा अरुणोदय झाला….उठी लौकरी वनमाळी उदयाचळीं मित्र आला….


आनंदकंदा प्रभात झाली..उठी सरली राती…काढी धार क्षीरपात्र घेऊनी..धेनू हंबरती… लक्षीताती वांसुरेंहरी धेनुस्तनपानाला…..


या भूपाळी बरोबर  लता मंगेशकर यांची “’रंगा येई वो रे…विठाई विठाई माझी कृष्णाई—कान्हाई $$”’ किंवा “पैल तोहे कावू कोकताहे, शकून गे माहे सांगताहे…”, ‘’भेटी लागी जीवा लागलेसी आस,…पाहे रात्रंदिवस वाट तुझी..”  असं भक्तिमय संगीत  चालू असायचं. 


याला जोड म्हणून पंडित भीमसेन जोशी यांची "इंद्रायणी काठी देवाची आळंदी...लागली समाधी ज्ञानेशाची.." किंवा मोठी ताण आवळत “जे का रंजले गांजले’ त्यासी म्हणे जो आपुले…” अशी भक्ती गीते धीरगंभीर आवाजात ऐकू यायची. 


बाबूजींचं 'समाधी साधन संजीवन नाम' हे ६ वाजून २० मिनिटांनी हटकून असायचच. 


शाळेच्या दिवसात क्लास ला जाण्यासाठी हे गाणं झालं कि सायकलचं पायंडल मारायचं. घड्याळ कधीच बघावं लागत नव्हतं. बऱ्याच वेळा घड्याळ असायचं पण नाही. सगळं काही चालायचं ते रेडिओ वरच.


सकाळी चहाचा घोट घेत असताना ६:५५ ला संस्कृत बातम्या चालू व्हायच्या ते आम्हाला काही कळत नव्हतं पण दररोज ते सुरुवातीच पठण ऐकून  “इयं आकाशवाणी  | संप्रति वार्ता: श्रूयन्ताम् | प्रवाचकः बलदेवानन्द सागरः |…” हे आमचं पाठ झाल होतं…..पुढे आम्ही कॉलेजला जाईपर्यंत किती तरी वर्षे तोच आवाज होता..!!. संस्कृत  कुणाला  काही समजत नव्हते 


पण, 


आतून आई चा आवाज मात्र यायचा...संस्कृत बातम्या झाल्या रे...आंघोळीला जा...

    

सकाळी सात वाजता पाच मिनिटाच्या हिंदी बातम्यांच्या सुरुवातीला बातमीदार एक आवंढा गिळून— “”ये (थोडा श्वास घ्यायचा, मग) आकाशवाणी है” अब सुब्रम्हण्यम स्वामी से समाचार सुनिये”"

    

बरोब्बर सात वाजून पाच मिनिटांनी घोषणा ऐकू यायची…

   “आकाशवाणी  पुणे! सुधा नरवणे (किंवा भालचंद्र कुलकर्णी) आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहेत!!”— ठळक बातम्या… सुधा नरवणे आणि त्यांचा आवाज आजही आठवतो. अत्यंत स्पष्ट आवाजात आणि १० मिनिटात त्यावेळचे जग समजायचे.

     

सकाळी  ८ वाजता हिंदीतून मग ८ वाजून १० मिनिटांनी इंग्रजी मधून दिल्ली केंद्रावरच्या बातम्या प्रसारित व्हायच्या. नंतर साडे आठ वाजता  दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे मराठी बातमीपत्र हे दत्ता कुलकर्णी, नंदकुमार कारखानिस, माधुरी लिमये, मृदुला घोडके त्यावेळी द्यायचे. आजही त्यांचे आवाज कानांत बसलेले आहेत.


८ वाजून ४० मिनिटांनी कधी नाट्यसंगीत तर कधी चित्रपट संगीत तर कधी भावगीते प्रसारित होत असत.

    

अकरा वाजता आकाशवाणी मुंबई ब केंद्रावरुन कामगार सभा हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम लागायचा…. त्याकाळी शाहीर दादा कोंडके याचं लोकप्रिय झालेलं “मळ्याच्या मळ्यामधे कोण ग उभी" अन् "अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान अन एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान" हि गाणी हटकून असायची…. 

ऐकून ऐकून आम्हा पोरांची ती गाणी तोंडपाठ झाली…!!

   

दुपारी बारा वाजता बाई माणसाची घरातील सर्व आवरा सावर झाली की, ”माजघरातल्या गप्पा” हा कार्यक्रम चालू झाला की त्या प्रत्येकाला त्या गप्पा आपल्या घरातल्या गप्पा वाटायच्या… 


सरु बाईंचा सल्ला हा घरातील वडिलधाऱ्या मंडळीने दिलेला सल्ला वाटायचा….

    

संध्याकाळी पुन्हा रेडिओचा ताबा मिळायचा….


साडेसहा वाजता “कामगारांसाठी” असा पुन्हा एक विरुगंळ्याचा कार्यक्रम लागायचा…

त्यात लोकसंगीत, लोकगीतं, कोळीगीत,भारुडे, अशा गाण्यांचा भरणा असायचा...

शाहीर विठ्ठल उमप, अनंत फंदी यांची कितीतरी गाणी त्यावेळी ऐकलीय — “बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको—संसारामधी असा आपला, उगाच भटकत फिरु नको”  हे गाणं आजही कानात गुणगुणतय..!!

    

संध्याकाळी साडेसहाला शेतकऱ्यांच्या साठी दररोज एक आपली शेती नावाचा अर्ध्या तासाचा प्रायोजित कार्यक्रम लागायचा…..


लहान असल्यानं शेतीतील कार्यक्रमाचा काहीच कळायचं नाही पण… “झुळझुळ वाणी.. खेळवा पाणी.. आणायचं कुणी.. सांगतो राणी... फिनोलेक्सनं आणलं पाणी, शेतं पिकली सोन्यावाणी…. फिनोलेक्स”…हि मध्येच वाजणारी जाहिरात बरोबर म्हणायचो…

    

संध्याकाळी सात वाजता मुंबई केंद्रावरुन मराठी बातम्या लागायच्या… वृत्तनिवेदका श्रीमती इंदुमती काळे आठवतात. बातम्यांची वेळ झाली कि शेजारी पाजारी गल्लीतले ज्यांच्याकडे रेडिओ आहे, त्यांच्या अंगणात गोळा व्हायचे अन कधी कधी वडीलधारी मंडळी कट्ट्यावर त्या बातम्या ऐकत बसायचे…..


मग गल्ली पासून ते अमेरिकेच्या अध्यक्षापर्यंत चर्चा व्हायची. अमेरिका आणि रशियाने काय करायला हवे याचा हि सल्ला दिला जायचा वडीलधाऱ्या मंडळींकडून.

    

रात्री ८ वाजता दिल्ली केंद्रावरच्या इंग्रजी मधून क्रीडा बातम्या असायच्या आणि बरोबर ८ वाजून ५ मिनिटांनी दिल्ली केंद्रावरच्या मराठी बातम्या...आणि आकाशवाणी दत्ता कुलकर्णी (किंवा नंदकुमार कारखानिस) आपल्याला बातम्या देत आहेत  ....." असा दमदार आवाज घरात घुमायचा..

    

घरातील लोकांची जेवणं व्हायची तोपर्यंत नऊ वाजलेले असायचे मग नभोवाणी आणि मित्रमंडळ सादर करत आहे एक नाटिका... असा एक श्रवणीय अर्ध्या एक तासाचा नाट्यप्रयोग लागायचा…. 


ते ऐकत असताना आपण प्रत्यक्ष ते नाटक अनुभवतोय असं भास व्हायचा…..

   

तोर्यंत घरात अंगणात/घरात गाद्या, गिरद्या, गोधड्या, वाकळ असं काही बाही टाकून झोपण्याची तयारी केलेली असायची अन नेमकं त्याच वेळी जुन्या हिंदी गीतांचा कार्यक्रम चालू व्हायचा…. मग मोकळ्या हवेत अंथरुणावर लोळत पडत ही सुमधुर श्रवणीय गाणी ऐकत कधी झोपी जायचो ते कळत पण नसायचं….!!

    

असाच रात्री ९ वाजता प्रसारीत होणारा आणखी एक साप्ताहिक लोकप्रिय कार्यक्रम मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम “आपली आवड” की ज्यात पत्राने लोक मराठी गाणी आकाशवाणी केंद्राला कळवायचे आणि मग ज्या गाण्यासाठी जास्त पत्रं आलीत ती गाणी मग आपल नावं घेवून त्या कार्यक्रमात लावली जायची….!! 


सूर्य मावळतीला गेल्यावर संध्याकाळी सांजधारा म्हणून एक भावगीतांचा कार्यक्रम चालू व्हायचा “अशी पाखरे येती, आणिक स्मृती ठेवुनी जाती” किंवा ‘’संथ वाहते कृष्णामाई, तीरावरल्या सुख दुःखाची जाणीव तिजला नाही….. संथ वाहते कृष्णामाई’’ ही आणि अशी अनेक अरुण दाते आणि सुधीर फडके यांनी गायलेली भावगीते आजही मनात घर करून उभी आहेत..!

    

असाच एक साडेनऊ वाजता रेडिओवर ‘गम्मत-जम्मत’ हा लहान मुलांचा कार्यक्रम लागायचा…. ’गम्मत जम्मत. या या या गम्मत जम्मत. ऐका हो गम्मत जम्मत. या या या ढिण्चॅक ढिण्ण, ढिण्चॅक ढिण्चॅक ढिण्ण’ अशी त्या शिर्षक गीतानं कार्यक्रमाची सुरुवात व्हायची…. त्यातलं शेवटचे ‘गम्मSSSSत जम्मSSSSत’ हे शब्द कानावर आले कि आम्ही मुलं हात वर करून ते शब्द त्या रेडिओ सोबत म्हणायचो…!!

    

शनिवारी रात्री साडेनऊला नाटकांचे, कादंबरीचे नभोवाणी रुपांतर चांगले असायचे.

     

तेंव्हा रेडिओवर जास्त करून मराठी कार्यक्रमच ऐकले जायचे. 


मराठी सिने संगीत, शास्त्रीय संगीत, श्रुतिका, चर्चा, किर्तनं, बाजारभाव इत्यादी इत्यादी. पैकी रात्रीची 'टेकाडे भाऊजींची' श्रुतिका, रात्रीची आपली आवड हे अगदी न चुकवायचे कार्यक्रम. हिन्दी कार्यक्रम ऐकायचेच नाही असेही नाही. 


दुपारी अडीच वाजता विविध भारती, त्यातील 'फौजी भाईयों कि खिदमत में' सादर होणार्‍या कार्यक्रमात येणार्‍या मोठेमोठ्या निर्माते, दिग्दर्शक, हिरो - हिरॉइन्स वगैरे ग्लॅमरस व्यक्तींना प्रत्यक्ष 'ऐकायला' मिळायचं. गाणी तर सुंदर असायचीच. 

      

दर बुधवारी रात्री ८ वाजता रेडिओ सिलोनवर लागणारी "बिनाका गीत माला" हा कोणतं गाणं या आठवड्यात किती नंबरला आहे... याबाबतचा एक तासाचा कार्यक्रम लागायचा…. त्यात ते अमिन सायानीचे निवेदन... “भाईयो और बहेंनो, तो चलो देखते है, इस हप्ते में पायदान नंबर चार पे कौनसा गाना है..”

हे असं त्यांनी म्हंटल कि, आमच्या घरामध्ये  त्या गाण्यावरुन पैजा लागायच्या…..कोण जिंकतंय कोण हरतयं यापेक्षा आपला अंदाज बरोब्बर आल्याचा आनंद अधिक असायचा…..तो अमीन सयानी म्हणजे प्रत्येकाला आपल्या घरातील माणूस वाटायचा...  इतकं जिवंत ते सादरीकरण कानाला अन मनाला भावायचं..!! 


बिनाका गीतमालाचा वार्षिक कार्यक्रम म्हणजे गाण्यांची मेजवानीच. आमच्या काळातल्या गाण्यांशी आमचं भावविभोर विश्व निगडीत होतंच की! आम्ही कागद-पेन घेऊन ती यादी लिहून काढायचो. वषभरातल्या आपल्या आवडत्या गाण्यांशी ती ताडून पाहायचो. अमीनभाईंचा आश्वासक, आपलासा वाटणारा आवाज, ती गाणी! ते गायक! व्वा! असे दिग्गज कलाकार ज्या शतकात जन्मले, त्याच शतकात आपलाही जन्म झाला आहे, या सुखद जाणिवेनं आजही किती कृतकृत्य वाटतं.


रात्री सव्वानऊला 'ईगल फ्लास्क' प्रस्तुत इन्स्पेक्टर ईगल ह्यांची विनोदी मालिका लागायची 


तर 'हवामहल' कार्यक्रमात वेगवेगळ्या पुरातन ऐतिहासिक वास्तू स्वतः इतिहास कथन करायच्या.

    

फौजी भाईयों की पसंद के फिल्मी गाने!’ जिवाचा कान करून ऐकायचो. या कार्यक्रमासोबत मदमस्त गाण्यांचा जो सिलसिला सुरू व्हायचा तो थेट रात्रीपर्यंत 

(काय हो? ते झुमरीतल्लैया नेमकं कुठल्या राज्यात आहे बरं!). 


सर्वचजण ‘बेला के फूल’ हा कार्यक्रम संपताच निद्रादेवीची आराधन करायचे आणि सरतेशेवटी रेडिओ बंद व्हायचा. 


तुमच्याहि रेडिओच्या काही आठवणी नक्की असतील….. या आणि अशा कितीतरी रेडिओच्या आठवणी मनात आजही घर करून उभ्या आहेत……


निर्जीव असला तरी, घराघरातील तो एक हक्काचा आपलेपणाचा सदस्य होता…..


एकवेळ आपण चुकू पण तो कधीच चुकत नव्हता……टीव्ही च्या काळात जरी डोळे सुखावले असले तरी पण कान आणि मन मात्र त्या जुन्या आठवणीत गुरफटुन राहिले…. 


हा रेडिओच आमचा सुख-दु:खाचा साथी होता.


ह्या सर्व गोष्टींची चमचमती झालर लाभलेलं आमचं बालपण आठवलं की अजूनही मन हळवं होतं.

आजोळची आठवण

आजोबा व आजींन बरोबर माझाही तो

जुना दिवळीतला व घुंटीवरचा चमड्याचा कव्हर असलेला रेडिओ

🚩👌रम्य ते बालपण🕺🚩👌

जिन स्मरण

• णमोकार मन्त्र  https://youtu.be/fUntR5T4bJQ?feature=shared • भक्तामर स्तोत्रम् https://youtu.be/UPF4YwJKFIQ?si=9tlAC0T3fTx7H7uy • गणधर वलय...